Skip to main content

Posts

Showing posts from 2014

The Black Money Myth : Money Can never be black !!!

The Black Money….the most discussed and debated subject in social media today and in media..here is a sincere effort to dispel some myths on black money in the minds of the people and also to prove that real money can never be BLACK !   1.        Traditionally people think that Black Money is the money which is earned through illegal sources and hence hidden.However the colour changes to “BLACK” when even a legal income is hidden from tax authorities .So next time you don’t declare the savings bank interest in your IT return and just furnish Form 16…you WILL BECOME a black money creator .   2.        Black money need not be stored into any secret vault of swiss mountains .Swiss banks don’t give any interest on the money and some banks even charge YOU   to keep your money with them.So instead of wasting the money is such secret bank lockers,this money finds the way to domestic economy through various...

An Open letter to Mumbai Airport Operator on challenges at T2

Date : 02/06/2014 Dear MIAL Team I used your new Mumbai International Airport Terminal T2 last week when I traveled on business to US and I am not very impressed .A "world class" airport terminal is not only one which is big and artistic but it should also have basic facilities and some strong processes for ensuring passenger comfort and convenience.What you essentially did is just to do cosmetic changes with new building and new fascia but the issues of operational in efficiencies are plenty ! 1. The experience starts with the check in and security area at T2.While the check in hall is big and counters are plenty,the bottleneck happens at the security channel.The security channel and the counters are very few compared to the size of the terminal .Also one expected the so called "modern airport" to work with CISF and other security agencies to install full body scanners like the most leading international airports and eliminate the pre-historic era manual fr...

Summer Holidays in Our Childhood (Marathi )

आमची उन्हाळ्याची सुट्टी ! आज ट्रेन मध्ये दोस्तान बरोबर गप्पा मारताना आमच्या लहानपणी ची उन्हाळ्याची सुट्टी आणि सध्याची मुले आपली सुट्टी कशी घालवतात याचा विषय निघाला होता .आणि गप्पा मारता मारता मन २०-२५ वर्षे मागे गेले ! सुट्टी लागताच पहिला कार्यक्रम व्हायचा म्हणजे चिमाजी अप्पा ग्राउंड समोर च्या गाडी वरचा बर्फाचा गोळा आणि लिंबू सरबत ! सागर पाटील आमचा लीडर .त्यात सुद्धा गोळ्या वरचा रंग सुर्र सुर्र करून पिऊन “भैय्या और कलर डालो “ असे म्हणून पैसा वसूल करणे हे तर नित्याचेच ! १ रुपया मध्ये गोळा ,५० पैसे संजू चा वडा पाव आणि १ रुपया मध्ये लिंबू सरबत ! आज हे सगळे खरे वाटत नाही ! त्या नंतर बेत ठरायचा तो रोज सकाळी ७ वाजता उठून सुरुच्या बागेत समुद्र किनार्यावर क्रिकेट खेळण्याचा . त्या वेळी समुद्रा वर जायला रस्ता नव्हता ..मध्ये चिखला च्या खोच्या होत्या पण सगळी पोरे मस्त चिखलात बरबटून जायची आणि क्रिकेट खेळायची .अभिजित राव ,सचिन खांडेकर ,संकेत पाटील ,शंतनू ,नानू ,अक्षय ,आदित्य सामंत ही लोकल ग्यांग समुद्र क्रिकेट मेम्बर्स !क्रिकेट खेळून दमले की मस्त वाळू मध्ये आडवे पडून गप्पा...

Pathetic e-governance in the state of Maharashtra (Marathi )

देशातील लोकसभा निवडणुकांचे अजूनही काही टप्पे आणि निकाल बाकी असले तरी महाराष्ट्रा मधले सर्व टप्पे संपल्यामुळे आचार संहिता जरा शिथिल झाली आहे .राज्या मध्ये लगेच ऑक्टोबर च्या सुमारास विधानसभा निवडणुका आहेत .त्यामुळे लवकरच राज्यात लोकानुनयी निर्णय घेण्यास सुरुवात होईल .पण फक्त मेट्रो रेल्वे/चका चक विमानतळ उद्घाटन केले/फ्री वे बांधले   म्हणजे राज्याचा विकास झाला का ?सामान्य माणसाला आज सरकारी कार्यालयात मिळणारी वाईट वागणूक आणि पदो पदी असणारा भ्रष्टाचार याचे काय ? महाराष्ट्रा मधील सरकारी   कारभार सुमार असण्याचे मुख्य कारण म्हणजे पारदर्शकतेचा अभाव आणि तो दूर   करण्या साठी सरकारने गेल्या १० वर्षान मध्ये कधीही न केलेले   प्रयत्न ! एकही पक्ष भ्रष्टाचार निपटून काढण्या साठी खरोखर ई-गव्हर्नन्स राबवू इच्छित नाही .जात,धर्म,वर्ग,भाषा असली घाणेरडी राजकारणे करणाऱ्या राजकीय पक्षांना सामान्य माणसाचे काही देणे घेणे नाही हेच यावरून सिद्ध होते .शेवटी सामान्य नागरिकाचे आपल्या सरकार विषयी काय मत आहे हे महत्वाचे . नुसती आकडे वारी फेकून आम्हीच कसे गुजरात पेक्षा पुढे सांगून मते मिळणार नाहीत...

Why everyone should vote and not use NOTA !(Marathi )

जेव्हा आमचे काही   उच्च शिक्षित मित्र निवडणुकी विषयी चर्चा करताना , ” साले सगळेच भ्रष्ट आहेत रे “ , “ काही चांगला पर्यायच नाही “ , ” कशाला जायचे मतदाना ला .. ” , ” NOTA करूया या वेळी “ , ” आमच्या आवडीचा उमेदवार दिला नाही यार “ वगैरे वगैरे उसासे सोडतात तेव्हा खूप वाईट वाटते . ऑफिस ने फुकट इंटर नेट सुविधा दिल्यामुळे तासन तास फेसबुक वर तावा तावाने भांडणारे मतदाना बद्दल एव्हढे अनुत्साही का ? आयुष्यात सगळे काही मना सारखे होत नसते. आपल्याला कुठल्या शाळेत घालावे हे सुद्धा आपले आई वडील ठरवतात तेव्हा आपण ४-५ वर्षाचे गळक्या नाकाने   हाफ   चड्डी मध्ये भटकत असतो .जेव्हा कळू लागते तेव्हा फार उशीर झाला असतो आणि जरी ती शाळा किव्हा शिक्षक नाही आवडले   तरी मुकाट अभ्यास करून दहावी होतो आणि मग पाहिजे ते महाविद्यालय निवडायचा प्रयत्न करतो .कॉलेज मध्ये सुद्धा कुठली मुलगी आपल्याला पटेल   हे सुद्धा   आपल्या हातात नसून आपल्या मित्राच्या बापा च्या ब्यांक ब्यालंस वर अवलंबून असते . त्याचा बाप श्रीमंत असेल तर तुमचा नंबर लागणे कठीण असते .नोकरी साठी मुलाखत देताना सुद्धा मुला...