Skip to main content

Posts

An Open letter to Mumbai Airport Operator on challenges at T2

Date : 02/06/2014 Dear MIAL Team I used your new Mumbai International Airport Terminal T2 last week when I traveled on business to US and I am not very impressed .A "world class" airport terminal is not only one which is big and artistic but it should also have basic facilities and some strong processes for ensuring passenger comfort and convenience.What you essentially did is just to do cosmetic changes with new building and new fascia but the issues of operational in efficiencies are plenty ! 1. The experience starts with the check in and security area at T2.While the check in hall is big and counters are plenty,the bottleneck happens at the security channel.The security channel and the counters are very few compared to the size of the terminal .Also one expected the so called "modern airport" to work with CISF and other security agencies to install full body scanners like the most leading international airports and eliminate the pre-historic era manual fr...

Summer Holidays in Our Childhood (Marathi )

आमची उन्हाळ्याची सुट्टी ! आज ट्रेन मध्ये दोस्तान बरोबर गप्पा मारताना आमच्या लहानपणी ची उन्हाळ्याची सुट्टी आणि सध्याची मुले आपली सुट्टी कशी घालवतात याचा विषय निघाला होता .आणि गप्पा मारता मारता मन २०-२५ वर्षे मागे गेले ! सुट्टी लागताच पहिला कार्यक्रम व्हायचा म्हणजे चिमाजी अप्पा ग्राउंड समोर च्या गाडी वरचा बर्फाचा गोळा आणि लिंबू सरबत ! सागर पाटील आमचा लीडर .त्यात सुद्धा गोळ्या वरचा रंग सुर्र सुर्र करून पिऊन “भैय्या और कलर डालो “ असे म्हणून पैसा वसूल करणे हे तर नित्याचेच ! १ रुपया मध्ये गोळा ,५० पैसे संजू चा वडा पाव आणि १ रुपया मध्ये लिंबू सरबत ! आज हे सगळे खरे वाटत नाही ! त्या नंतर बेत ठरायचा तो रोज सकाळी ७ वाजता उठून सुरुच्या बागेत समुद्र किनार्यावर क्रिकेट खेळण्याचा . त्या वेळी समुद्रा वर जायला रस्ता नव्हता ..मध्ये चिखला च्या खोच्या होत्या पण सगळी पोरे मस्त चिखलात बरबटून जायची आणि क्रिकेट खेळायची .अभिजित राव ,सचिन खांडेकर ,संकेत पाटील ,शंतनू ,नानू ,अक्षय ,आदित्य सामंत ही लोकल ग्यांग समुद्र क्रिकेट मेम्बर्स !क्रिकेट खेळून दमले की मस्त वाळू मध्ये आडवे पडून गप्पा...

Pathetic e-governance in the state of Maharashtra (Marathi )

देशातील लोकसभा निवडणुकांचे अजूनही काही टप्पे आणि निकाल बाकी असले तरी महाराष्ट्रा मधले सर्व टप्पे संपल्यामुळे आचार संहिता जरा शिथिल झाली आहे .राज्या मध्ये लगेच ऑक्टोबर च्या सुमारास विधानसभा निवडणुका आहेत .त्यामुळे लवकरच राज्यात लोकानुनयी निर्णय घेण्यास सुरुवात होईल .पण फक्त मेट्रो रेल्वे/चका चक विमानतळ उद्घाटन केले/फ्री वे बांधले   म्हणजे राज्याचा विकास झाला का ?सामान्य माणसाला आज सरकारी कार्यालयात मिळणारी वाईट वागणूक आणि पदो पदी असणारा भ्रष्टाचार याचे काय ? महाराष्ट्रा मधील सरकारी   कारभार सुमार असण्याचे मुख्य कारण म्हणजे पारदर्शकतेचा अभाव आणि तो दूर   करण्या साठी सरकारने गेल्या १० वर्षान मध्ये कधीही न केलेले   प्रयत्न ! एकही पक्ष भ्रष्टाचार निपटून काढण्या साठी खरोखर ई-गव्हर्नन्स राबवू इच्छित नाही .जात,धर्म,वर्ग,भाषा असली घाणेरडी राजकारणे करणाऱ्या राजकीय पक्षांना सामान्य माणसाचे काही देणे घेणे नाही हेच यावरून सिद्ध होते .शेवटी सामान्य नागरिकाचे आपल्या सरकार विषयी काय मत आहे हे महत्वाचे . नुसती आकडे वारी फेकून आम्हीच कसे गुजरात पेक्षा पुढे सांगून मते मिळणार नाहीत...

Why everyone should vote and not use NOTA !(Marathi )

जेव्हा आमचे काही   उच्च शिक्षित मित्र निवडणुकी विषयी चर्चा करताना , ” साले सगळेच भ्रष्ट आहेत रे “ , “ काही चांगला पर्यायच नाही “ , ” कशाला जायचे मतदाना ला .. ” , ” NOTA करूया या वेळी “ , ” आमच्या आवडीचा उमेदवार दिला नाही यार “ वगैरे वगैरे उसासे सोडतात तेव्हा खूप वाईट वाटते . ऑफिस ने फुकट इंटर नेट सुविधा दिल्यामुळे तासन तास फेसबुक वर तावा तावाने भांडणारे मतदाना बद्दल एव्हढे अनुत्साही का ? आयुष्यात सगळे काही मना सारखे होत नसते. आपल्याला कुठल्या शाळेत घालावे हे सुद्धा आपले आई वडील ठरवतात तेव्हा आपण ४-५ वर्षाचे गळक्या नाकाने   हाफ   चड्डी मध्ये भटकत असतो .जेव्हा कळू लागते तेव्हा फार उशीर झाला असतो आणि जरी ती शाळा किव्हा शिक्षक नाही आवडले   तरी मुकाट अभ्यास करून दहावी होतो आणि मग पाहिजे ते महाविद्यालय निवडायचा प्रयत्न करतो .कॉलेज मध्ये सुद्धा कुठली मुलगी आपल्याला पटेल   हे सुद्धा   आपल्या हातात नसून आपल्या मित्राच्या बापा च्या ब्यांक ब्यालंस वर अवलंबून असते . त्याचा बाप श्रीमंत असेल तर तुमचा नंबर लागणे कठीण असते .नोकरी साठी मुलाखत देताना सुद्धा मुला...

Good that Shivdi Nhava Trans Harbour Link is not happening (Marathi)

शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक साठी या वेळी सुद्धा कुणीही बोली जमा केल्या नाहीत आणि प्रकल्प आता काही काळ तरी पुढे गेला हे वाचून फार बरे वाटले . याचे कारण असे की हा प्रकल्प फक्त खाजगी वाहनांना सोयीस्कर ठरणार आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यात दुर्लक्षित करण्यात आले आहे . जेव्हा या सी लिंक वर एक रेल्वे चा सुद्धा मार्ग व्हावा अशी कल्पना काही वाहतूक तज्ञांनी मंडळी तेव्हा यास सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही . आपले सरकार खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी असले प्रकल्प राबविण्याचे धोरण का राबवीत आहे हेच काळात नाही . नवी मुंबई मधल्या जागांचे भाव वाढविण्यासाठी एक विमानतळाचा घोळ राजकारण्यांनी घालून ठेवलाच आहे त्यात आता हा प्रकल्प . म्हणजे दक्षिण मुंबई मधल्या धनिकांनी नवी मुंबई मध्ये मोठी घरे आणि फार्म हाऊसेस घेऊन तिकडून या सी लिंक ने अर्ध्या तासात आपल्या कार्यालयात महागड्या गाड्यान मधून सामान्य माणसांना न परवडणारा टोल भरून टेचात यावे असा हा एकंदरीत मामला दिसतो ! त्यापेक्षा शिवडी आणि न्हावा शेवा या दोन समुद्र किनार्यान दरम्यान जलवाहतुकीचा अथवा पूलच बांधायचा झाला तर रेल्व...

Are Roads being really "Built" ? (Marathi )

सध्या राज्यात पावसामुळे रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसत आहे . आणि चक्क मा . उच्च न्यायालयाला या विषयाची दखल घावी लागली आहे . कंत्राटदार , राजकारणी आणि प्रशासन यांच्या भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांनी केलेल्या निकृष्ट "रस्ते बांधणी" ची भरपूर चर्चा सध्या माध्यमान मध्ये होत आहे .तरी सुद्धा या सर्व चर्चेत बहुतांश माध्यमांचे एका मुद्द्या कडे दुर्लक्ष झालेले दिसते .तो म्हणजे मुळा त किती रस्ते खरोखर "बांधले " जातात ?   हल्ली रस्ते " बांधणे " म्हणजे आधी अस्तित्वात असलेल्या खड्डेमय रस्त्यावर चक चकित डांबर टाकून रोलर फिरविणे असा अर्थ घेतला जातो !त्यामुळे वरून टाकलेला हा डांबराचा थर खाली काहीच पकडून ठेवणारा पाया नसल्याने पहिल्याच पावसात जातो आणि पुन्हा खड्डे पडतात. तसेच प्रत्येक वर्षी असे थर वरून टाकले जाऊन रस्त्याची उंची वाढते आणि मग बाजूच्या वस्तीपेक्षा रस्ता उंच होऊन बाजूला पाणी जमणे , बाजूची साईड पट्टी खचणे वगैरे बाकीच्या समस्या निर्माण होतात . त्यामुळे मुद्दाम लक्ष देऊन सध्या पडलेले खड्डे पहा . खड्ड्याच्या खाली सुद्धा एक जुना डांबराचा थर सापडेल ! ...

Social Work...Online and Offline ..A case study

Interesting case study based on a real experience while working in social activities.Read only of you want to study human behaviours and also have lot of time to read and understand this : There are 3 organisations..all socially active and worked in past together for betterment of the surrounding community. One of them is online group (Let's call them Group A ) ,one of them is a school alumni association (Let's call them Group B ) and one of them is a registered NGO (Let's call them Group C ) ! Some core members of Group A had an idea for an event and as usual they discussed this with Group B and Group C .Core group members of Group B and Group C agreed to take active part and event planning meeting was done.MOM was agreed and responsibilities shared.One of the action point was on Group C member to create a flyer which also has information on all three groups in 3 paragraphs and contact details so that on the event day,people can read about the nice works these groups d...